मात्र आता प्रश्न निर्माण होतो की जिथे तीन तलाक,राम मंदिर, कलम 370 असे धडाडीचे निर्णय घेतले गेले तिथे या महत्त्वपूर्ण निर्णयाला इतका विलंब का ? न्यायाव्यवस्थेतील हा विलंब हा त्या पीडीतेचा आणि अगदी कमी वेळात गुन्हेगारांना पकडणऱ्या त्या पोलिसांचा नक्कीच अपमान आहे.
आजही कित्येक ठिकाणी अशा घटना घडतात कारण त्या नराधमांना कायद्याचे भय उरले नाही. आणि म्हणूनच या अशा गुन्ह्यांंसाठी कायदे कठोर व्हायला हवेत आणि या गुन्ह्याचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा अशी शासन दरबारी विनंती.
बरोबर आहे.एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला?कुठेतरी थांबलं पाहिजे.नाहीतर बलात्कार होतंच राहतील.
ReplyDeleteYou are right Sagarika,this should happen as early as possible.
ReplyDeleteYa right....
ReplyDeleteउशिरा दिलेला न्याय अन्यायच🙏
ReplyDeleteJustice delayed is justice denied
ReplyDeleteस्वर्गात कुठंतरी नक्कीच त्या चिमकलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल । पण हे कृत्य योग्य नाही हे कुठंतरी थांबायला हवं 🙏
ReplyDeletePl correct your second sentence which is related with rape convict...
ReplyDeletePlease correct the sentence as balatkar karanaryansathi and not balatkar karnyasathi. Ushira ka hoina Nirbhaya la nyay milala
ReplyDeleteGreat writing... Sagarika!!
ReplyDeleteRight 😊😊👍
ReplyDelete